प्रक्रिया # ३

“शत्रूकडे असे काय जास्त होते आणि आमच्याकडे असे काय कमी होते?

इथे सह्याद्री होता, सातपुडा होता, समुद्र होता, समृद्ध संपत्ती होती, बलाढ्य मनगटे आणि धाडसी छाताडे होती, तरीही पराभव? का?

कारण कमी पडले अचूक नेतृत्व. कमी पडला भोवतालच्या जगाचा आणि शत्रूपक्षाचा अभ्यास.

आम्ही नरसिंहांच्या, श्रीकृषणांच्या आणि श्रीरामांच्या फक्त पूजा आणि आरत्या केल्या. अभ्यास आणि अनुकरण कधी केलेच नाही.

या आक्रमकां Continue Reading